
अनेक वादाना कारणीभूत ठरलेले ओशो प्रत्यक्षात अतिशय विद्वान होते.मनाची पकड़ घेणारे वक्तृत्व, भाषेवरील प्रभुत्व, विविध विषयावरील गाढा अभ्यास, मानसिक शान्ति करता ध्यानाचे विविध उपाय आणि आधुनिक विचारसारणी यांच्या जोरावर अनेक वर्षे त्यानी लोकमनावर अधिराज्य केले.
त्यांच्या काही विचारांना विरोध पण खुप झाला पण ते आपल्या मताना चिटकुन राहिले.
आजही त्यांना मानणारा मोठा जनाप्रवाह अस्तित्वात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा